Tuesday, October 5, 2021

शांतता

 कधी कधी असं वाटत दूर  

कुठेतरी घनदाट जंगलात जावं

तिथं नुसती शांतता असावी

ना कुणाचा आवाज 

नाही कोणताच विचार

सगळ काही विसरून जावं 

अशा शांततेत मनाचं सुख मिळवावं 

तेव्हा मनात काहीच नसावं

फक्त त्या हिरव्यागार निसर्गाशी बोलत रहावं...

आणि मनातल वादळ दूर करावं...

Sapna patil ✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी