प्रत्येक स्त्री च्या मनात एक जिद्द असली पाहिजे ... की ती कोणतीही गोष्ट असो ती सहजपणे करू शकते . जोपर्यंत ती चूल आणि मूल या पर्यंतच जर का मर्यादित असेल तर ती तीच अस्तित्व काहीच नाहीय . आणि जेव्हा ती या बंधनातून मुक्त होईल तेव्हाच तिची एक नवीन ओळख ,एक अस्तित्व निर्माण करेल . पण या आपल्या भारतातील स्त्रियांना पायाची धूळ समजली जाते . लोकांच्या याच विचारांमुळे आज किती तरी मुलींवर अत्याचार होताना दिसत आहे . किती तरी स्त्रियांना molested केलं जातंय .आजही स्त्रियांना कमी लेखलं जाते. काहींना तर या जगात येण्यापासून थांबवलं जात आहे. आज स्त्री वर्ग अजूनही समाजाच्या समाज व्यवस्थेत अडकून पडलाय . लोक काय म्हणतील हे शस्त्र अजूनही काही स्त्रियांना रोखून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत... प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण एका स्त्री ने काहीही ठरवले तर ती पूर्ण करू शकते एवढं धाडस तीच्यामदे असते .... म्हणून जर आपल्या देशाला , समाजाला पुढे न्यायचे असेल तर एका स्त्रीला पुढे जाऊ द्या तिचा आदर करा आणि तिला बोलू द्या .शेवटी तुम्ही नक्कीच एका प्रगती पथावर असाल ..... जय हिंद जय महाराष्ट्र... जय जिजाऊ जय शिवराय....
Subscribe to:
Post Comments (Atom)
खिडकी
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
-
दुष्काळ पडला व्हता जव्हा तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं.... भुकेल व्हतं लेकरू मह्य तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं पडत व्हते माह्या डोयातले...
-
देशासाठी लढेल देशासाठी मरेल लहानपणापासूनच मनात हौस होती लढता लढता देश जिंकेल हीच मनात लागलेली आस होती.... जबाबदारी ...
-
तुझं ते हक्कान माझ्यावर रुसण खूप आवडत मला मी तुझ्यात गुंतत जाते मग तूच सावरतोस मला...😘 तुझं ते हक्काने माझ्यावर रागावणं आणि तुझं रागात ...
No comments:
Post a Comment