कोण म्हणत अफजल खान मेला होता ? मेला होता तो फक्त शरीराने . विचार आणि प्रवृत्तीने तर तो अजूनही जिवंत च आहे. धर्मनिरपेक्ष भारताला प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या छत्रपती राजांची शिकवण. ज्याप्रमाणे 361 वर्षापूर्वी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता त्याचप्रमाणे आताही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. अफजल खान रुपी विचार प्रवित्तीना समुळ नष्ट करून पुन्हा शिवशाही प्रस्थापित करण्याची गरज आहे. कदाचित हीच शिवप्रताप दिना ची खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल...... जय शिवराय जय जिजाऊ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
खिडकी
खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी
-
देशासाठी लढेल देशासाठी मरेल लहानपणापासूनच मनात हौस होती लढता लढता देश जिंकेल हीच मनात लागलेली आस होती.... जबाबदारी ...
-
तुझं ते हक्कान माझ्यावर रुसण खूप आवडत मला मी तुझ्यात गुंतत जाते मग तूच सावरतोस मला...😘 तुझं ते हक्काने माझ्यावर रागावणं आणि तुझं रागात ...
-
दुष्काळ पडला व्हता जव्हा तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं.... भुकेल व्हतं लेकरू मह्य तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं पडत व्हते माह्या डोयातले...
No comments:
Post a Comment