कोण म्हणत अफजल खान मेला होता ? मेला होता तो फक्त शरीराने . विचार आणि प्रवृत्तीने तर तो अजूनही जिवंत च आहे. धर्मनिरपेक्ष भारताला प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या छत्रपती राजांची शिकवण. ज्याप्रमाणे 361 वर्षापूर्वी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता त्याचप्रमाणे आताही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. अफजल खान रुपी विचार प्रवित्तीना समुळ नष्ट करून पुन्हा शिवशाही प्रस्थापित करण्याची गरज आहे. कदाचित हीच शिवप्रताप दिना ची खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल...... जय शिवराय जय जिजाऊ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिस्थिती
चल रही है परिस्थिती आपके विरुद्ध तो चलने दो बह रहा है पानी तो बेशक उसे बहने दो आएगा समय तेरा भी ढल रहा है दीन तो ढलने दो... हर रात के बाद ...
-
पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...
-
दुष्काळ पडला व्हता जव्हा तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं.... भुकेल व्हतं लेकरू मह्य तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं पडत व्हते माह्या डोयातले...
-
ये....जिंदगी.... इन आँखो से कभी अश्क ना बेहने देना ये जिंदगी..... तेरे नाम कर दिया है मैने खुद को चलते चलते थक भी जाए मेरे कदम इन कदमो को कभ...
No comments:
Post a Comment